
सागरेश्वर अभयारण्य हे कृष्णेच्या खोर्यातील संपूर्णतया मानवनिर्मित अभयारण्य असून सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, पळूस तालुक्याच्या सीमेलगत साडेदहा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हणजे एक दुर्मिळ प्रयोग असून स्थानिकांच्या ...
अधिक वाचा...