शाळेत कल्पनाविस्तार नावाचा लेखनप्रकार असतो. त्यात मला लॉटरी लागली तर, सूर्य नसता तर, या व अशा विषयांवर गमतीदार निबंध तयार होतात. त्याच चालीवर भिका-याला एका कंपनीत मोठ्या पदावर नोकरी दिल्यास, असा विषय दिग्दर्शकाला दिल्यास तो काय करेल, याची झलक अदला बदलीत ...
अधिक वाचा...